राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष विदर्भात बाळसे का धरू शकला नाही? शरद पवारांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर हा प्रश्न पुन्हा अनेकांच्या मनात रुंजी घालू लागला आहे. हा पक्ष स्थापून १५ वर्षांचा काळ लोटला आहे. एखाद्या पक्षाच्या वाढीसाठी एवढा कालावधी पुरेसा समजला जातो. मात्र, विदर्भात या जाणत्या राजाच्या पक्षाला लोकांचा म्हणावा तसा पाठिंबाच मिळत नाही. एकेकाळी विदर्भ हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जायचा. नंतर या पक्षावर नाराज झालेल्या लोकांनी भाजपला जवळ केले, राष्ट्रवादीला नाही. कारण, हा पक्ष किमान विदर्भात तरी काँग्रेसची बी टीम म्हणूनच ओळखला गेला, हे विश्लेषण आहे राष्ट्रवादीच्याच एका बडय़ा नेत्याचे, तेही खासगीतील. वरकरणी यात तथ्य वाटत असले तरी ते पूर्ण सत्य नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा