वर्धा : नवे शैक्षणिक धोरण २०२० लागू झाले आहे. १०+२+३ ऐवजी आता ५+३+३+४ अशी संरचना अमलात येईल. त्यात पायाभूत ते पदवीपर्यंतच्या शिक्षणाचा समावेश आहे. राज्य शासनाने या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शालेय शिक्षण खात्यामार्फत सुकाणू समिती गठीत केली आहे.

हेही वाचा – वाघाच्या डरकाळ्यांनी गावकरी भयभीत; वनविभाग अलर्ट मोडवर

Business and Skills Education A comprehensive discussion is required
मावळतीचे मोजमाप: व्यवसाय आणि कौशल्य शिक्षण; सभागृहात सर्वसमावेशक चर्चा आवश्यक
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Nagpur High Court , academic loss, student,
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने नियमांपलिकडे…
centers of Excellence will be established in the state to improve the quality of health care Mumbai news
आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यात उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार
article about mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्यसेवा मुख्य परीक्षा – कृषी घटकपरिसंस्था आणि पर्यावरण
new education policy, feasibility,
नवीन शैक्षणिक धोरण उत्तम आहेच, पण व्यवहार्यतेचे काय?
Non-Creamy Layer, income proof OBC, OBC,
ओबीसींसाठी उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द, शासन निर्णय काय सांगतो?
Loksatta pahili baju What is the next step of Ayushman Bharat Pradhan Mantri Jan Arogya Yojana
पहिली बाजू: आयुष्मान भारत : सर्वसमावेशक सेवेसाठी!

हेही वाचा – सप्टेंबरअखेरपर्यंत पाठ्यपुस्तके मराठीत? मातृभाषेतून शिक्षण उपलब्ध करून देण्यास शिक्षण विभाग आग्रही

शालेय शिक्षण मंत्री हे अध्यक्ष असून विविध सहा वरिष्ठ अधिकारी सदस्य आहेत. तसेच दहा वेगवेगळ्या गटातून अशासकीय सदस्य घेण्यात आले आहेत. त्यात शिक्षण तज्ञ गटात रमेश देशपांडे मुंबई व रेवती श्रीनिवासन ठाणे यांचा समावेश आहे. तर बाल मानसशास्त्रज्ञ डॉ. विद्युत खांदेवाले अमरावती, डॉ. अरुंधती भालेराव ठाणे, बाल विशेषज्ञ मालविका झा टाटा ट्रस्ट मुंबई व संतोष भांगे ठाणे, योग्यता चाचणी तज्ञ फादर जॉन रोझ व यास्मिन कविना मुंबई, क्रीडा तज्ञ प्रद्युम्न जोशी नाशिक, सांस्कृतिक तज्ञ प्रदीप ढवळ ठाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीवर मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्याचा प्रभाव दिसून येतो.