नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) टप्या- टप्याने नवीन गाड्या येणार आहे. त्यापैकी ११० गाड्या उपलब्धही झाल्या आहे. या गाड्या आपल्या मतदारसंघात मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींमध्ये चढा- ओढ सुरू झाली आहे. परंतु या बस चुकीच्या ठिकाणी गेल्यावर तोटा झाल्यास जवाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसने त्याबाबत महत्वाचे भाष्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा