नागपूर : देशभर रस्त्यांचे जाळे विणण्याचा विक्रम करीत असलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याच मतदारसंघातील अमरावती मार्गाची मात्र अक्षरश: चाळण झाली आहे. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. गडकरी साहेब, तुम्ही भव्य-दिव्य महामार्ग बांधा, उंचच उंच उड्डाणपूल उभारा. पण, जरा या मार्गाकडेही लक्ष द्या, अशी विनंती या नागरिकांनी केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा