नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या स्पष्ट वक्तव्यासाठी नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्रात दोन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनीही कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला महाराष्ट्रात फारसे यश मिळवता आले नाही. त्यामुळे त्यांनी विविध योजना सुरू करून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करणे सुरू केले आहे. यात ‘लाडकी बहिण योजना’ सर्वात प्रसिद्ध झाली आहे. रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडल्या बहिण्यांच्या खात्यात पैसेही जमा झाले आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मोफत योजनांच्या भरवश्यावर राजकारण करता येत नाही. ‘रेवडी संस्कृती’ देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी धोकादायक असल्याचे वक्तव्य असलेली चित्रफीत सर्वत्र फिरत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा