नागपूर : गेल्या काही वर्षांत देणे हा नेत्यांचा व्यवसाय झाला असून राजकीय नेत्यांच्या चिठ्ठ्यांवर जर कर्ज दिले तर बँक डुबीत जाईल. कामठी येथे अरविंद को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नवीन शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका व्यक्तीने तर मला चक्क अमेरिकेच्या अध्यक्षांच्या नावाने चिठ्ठी द्या, अशी मागणी करत गमतीदार किस्साच सांगितला.

हेही वाचा – रक्षाबंधन : जाणून घेऊया इतिहास, शास्त्र आणि महत्त्व

balasaheb thorat reaction anil bonde remark on rahul gandhi
अनिल बोंडे यांचे बोलविते धनी भाजपचे नेते, त्यांचे वक्तव्य म्हणजे नथुराम गोडसे प्रवृत्ती – बाळासाहेब थोरात यांच्याकडून संताप व्यक्त
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Mamata Banerjee fb
Kolkata Rape Case : कोलकात्यातील डॉक्टरांच्या आंदोलनाला यश, ममता बॅनर्जींकडून तीन प्रमुख मागण्या मान्य, तरीही आंदोलन चालूच राहणार
home minister amit shah slams rahul gandhi over reservation remark in america
राहुल यांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी
CM Siddaramaiah
CM Siddaramaiah : कर्नाटकात का होतेय मुख्यमंत्री बदलाची चर्चा? सिद्धरामय्यांशी निष्ठावान समजल्या जाणाऱ्या ‘या’ नेत्यांची CM पदासाठी चर्चा!
Patangrao Kadam memorial site will be inaugurated tomorrow print politics news
डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिस्थळाचे उद्या लोकार्पण; राहुल गांधी यांची उपस्थिती
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
Shekhar Khambete, tabla maestro shekhar khambete, tabla maestro, theater, Vijaya Mehta, artistic legacy, versatile artist, musical heritage
शेखर खांबेटे : एक कलंदर तबलावादक…

हेही वाचा – सप्टेंबर महिन्यात बँका तब्बल आठ दिवस बंद

राजकीय पक्षाचे नेते वेगवेगळ्या कारणासाठी चिठ्ठ्या वाटण्याचे काम करतात. काल माझ्याजवळ एकजण आला आणि म्हणाला, व्हिसा मिळत नसल्याने अमेरिकेच्या अध्यक्षांना चिठ्ठी द्या अशी मागणी त्याने केली. आम्ही चिठ्ठ्या देण्याचा धंदा करतो, मात्र त्याचे परिणाम काय होतात हे त्यांना माहीत नाही. नेत्यांच्या चिठ्ठीवर कर्ज द्यायचे नाही. तो काँग्रेसचा असो की भाजपाचा. नेत्यांच्या चिठ्ठीवर कर्ज दिले जाणार नाही तरच बँकेची प्रगती होत राहील. पण नेत्यांच्या चिठ्ठीचा आदर करत राहिले तर दहापैकी आठ कर्ज हे डुबीत खात्यात जाईल आणि बँक डुबीत जाईल, असेही गडकरी म्हणाले.