भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या भन्नाट कल्पनेसाठी प्रसिद्ध आहेत. सांडपाणी विकून पैसे मिळू शकतात, हे त्यांनी नागपूर महापालिकेच्या माध्यमातून दाखवून दिले. आता त्यांनी कच-या पासून संपत्ती निर्मितीची कल्पना मांडली. तनसापासून डांबर तयार करण्याची घोषणा त्यांनी केली. संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त रेशीमबाग चौकातील जैन कलार समाज सभागृहात आयोजित कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी संकल्पना मांडली.

हेही वाचा- आगामी निवडणुकांसाठी ॲड. प्रकाश आंबेडकरांची मोर्चेबांधणी सुरू

Success Story ramesh babu Inspirational journey
Success Story : सलून व्यवसाय ते ४०० गाड्यांचा मालक होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; आमिर खान, अमिताभ बच्चन यांनाही दिली कार सेवा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Asaduddin-Owaisi-1
ताजमहलच्या गळतीवरून असदुद्दीन ओवेसींचे भारतीय पुरातत्व विभागाच्या कार्यपद्धीवर ताशेरे; म्हणाले, “हे म्हणजे १० वीत नापास विद्यार्थ्याने…”
Paper Pulp Ganesha Idols
कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती! वजनदार मूर्तींना पर्याय; गिरगावातील सार्वजनिक मंडळांचा पर्यावरणपूरक उत्सवासाठी पुढाकार
3 people suffered with severe eye damage due to lasers light in kolhapur
कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग
Nitin Gadkari asserts that e vehicle manufacturers should no longer need government subsidies
ई-वाहन निर्मात्यांना सरकारी अनुदान यापुढे नको – गडकरी
travelers face difficulties as st workers strike continue
ST Bus Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या धरणे आंदोलनाला व्यापक स्वरुप, गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची गैरसोय!
Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

गडकरी म्हणाले, गाडगेबाबा यांनी परिसरात स्वच्छता अभियान राबविले. परंतु आता काळ बदलला आहे. आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती शक्य आहे. विदर्भातील धान पट्ट्यात मोठ्या प्रमाणात तनस तयार होते. ते टाकाऊ असल्याने जाळले जाते. पण त्यात असलेल्या घटकापासून डांबर तयार करता येते. भारत डांबर आयात करते. देशात तनसापासून डांबर तयार केले तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
अहमदाबाद शहरातील कच-याचा वापर रस्ते बांधणीसाठी केला जात आहे, असे गडकरी म्हणाले.