लोकसत्ता टीम

नागपूर : रन अँड हिट प्रकरणात तो, कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी त्याला पाठीशी घातले जाणार नाही. सर्वांना कायदा एकच आहे.तो लागू करण्याचे काम या राज्यात करत आहे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

MP Rahul Shewale defamation case Uddhav Thackeray Sanjay Raut defamation case
खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामीचे प्रकरण: उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर मानहानीचा खटला चालवणार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Jagan Mohan Reddy
नायडूंना खोटे बोलण्याची सवयच, जगन मोहन रेड्डी यांचे मोदींना पत्र; मुख्यमंत्र्यांवर थेट आरोप
dcm devendra fadnavis share opinion on protest for reservation with media
“आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार; पण हिंसा, तेढ…” उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत
Who is BJP face for Delhi poll campaign Smriti Irani
Smriti Irani for Delhi CM: अमेठीत पराभव आता दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदासाठी संभाव्य दावेदार, भाजपा दिल्लीची सूत्रे स्मृती इराणींच्या हाती देणार?
Arvind Kejriwal resign today
केजरीवाल यांचा आज राजीनामा? राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली
Arvind Kejriwal
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा का केली? काय आहे राजकीय गणित?
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य

हित अँड रन प्रकरणात आता कोणालाही सोडले जाणार नाही. कायद्यासमोर सर्व समान आहे. सरकार देखील सगळ्या घटनांकडे समान पाहतो. त्यामुळे या घटनेत कुठल्याही पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता असला तरी वेगळा न्याय दिला जाणार नाही. जे होईल ते कायदेशीर रित्या होणार आहे. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही.पुण्यात झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या घटना वारंवार होऊ नये. शासन आणि गृह विभाग उपायोजना करत आहे असेही शिंदे म्हणाले. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती सर्व जागा लढवत आहे. नऊ जागा आमच्या असून त्या सर्व जागा आम्ही जिंकणार असल्याचे शिंदे म्हणाले.

आणखी वाचा-विदर्भात पावसाचा ‘येलो अलर्ट’, पण कधीपर्यंत…?

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसच्या काळात कोळसा घोटाळा, टू जी स्कॅम, नॅशनल हेरॉल्ड, यासारखे अनेक घोटाळे झाले आहे. घोटाळ्यांची मालिका इतकी मोठी होती की २०१४ असो की २०१९ मध्ये जनतेने काँग्रेसला घरी बसवले आहे. काँग्रेसने केलेले घोटाळे जनतेसमोर आहे आणि आगामी निवडणुकीत जनता उत्तर देईल. कट कमिशन अँड करप्शन ही काँग्रेसची ही सूत्री होती. २०२४ मध्ये जंग जंग पछाडून मोदींना पराभव करू शकले नाही आणि त्यांच्यावर घोटाळ्याचा डाग लावू शकले नाही. त्यामुळे काँग्रेसला घोटाळ्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असेही शिंदे म्हणाले. शिखर बँक घोटाळा प्रकरणी मात्र मुख्यमंत्री यांनी मात्र बोलण टाळले.