शासनाच्या स्वामित्वाधिकारीत धनाचा प्रवाह हा फक्त काही मोजक्या कंपन्या, काही मोजके भांडवलदार अथवा काही कर्ज बुडवणारे उद्योगपती यांच्याकडे वळता करायचा, की सामान्य जनांकडे वळवायचा, यावरून राज्यकर्त्यांची ओळख ठरते, अशा शब्दात माजी विधान परिषद सदस्य प्रा. बी.टी. देशमुख यांनी सरकारला खडेबोल सुनावले आहेत. ‘नुटा’ बुलेटिनमधून प्रा. बी.टी. देशमुख यांनी सरकारच्या जुन्या पेन्शन योजनेविषयीच्या भूमिकेवर परखड शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा