नागपूर: राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर जनसामान्यामध्ये असलेली नाराजी बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या राजकीय परिस्थितीवर संताप व्यक्त करण्यासाठी नागपुरात व्हेरायटी चौकात एक सही संतापाची आंदोलन करण्यात आले. यात मनसेच्या पदाधिकारी आणि शहरातील नागरिकांनी एका फलकावर स्वाक्षरी करत सरकार विरोधात नाराजी व्यक्त केली.

अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाल्यानंतर जनसामान्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी समोर येत असताना महाराष्ट्र नवनिर्माण याचा निषेध करण्यासाठी राज्यात एक सही संतापाची आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. नागपुरात मनसेचे शहर अध्यक्ष चंदू लाडे, विशाल बडगे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची मते जााणून घेत त्यांच्या स्वाक्षरी घेतल्या.

loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
badlapur school girl rape case marathi news
बदलापूर: ‘त्या’ माध्यम प्रतिनिधीला जामीन मंजूर, वकील संघटनांचा पुढाकार, अन्य आरोपींनाही जामीन
badlapur rape case marathi news
बदलापूर प्रकरणात माध्यम प्रतिनिधींचा आरोपींमध्ये समावेश; पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, नोटीसा आल्याने संताप
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत
lok sabha mp and actress kangana ranaut
Kangana Ranaut : “शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या”; कंगना रनौत यांचं विधान चर्चेत!

हेही वाचा… साडी नेसण्यामागे आहे शास्त्रीय कारण; याचा महिलांना काय फायदा होत असेल?

यावेळी मोठ्या प्रमामात नागरिकांनी स्वाक्षरी करत सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. ज्या लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहे त्यांना सरकारमध्ये सहभागी करुन घेतल्यामुळे अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. शिंदे – फडणवीस सरकारकडून अशी अपेक्षा नसल्याच्या प्रतिक्रिया यावेळी अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या.