नागपूर : लग्न मोडल्याच्या कारणावरून दोन कुटुंबात वादविवाद झाला. वादानंतर दोन्ही कुटुंबातील युवकांनी तलवारी काढून एकमेकांवर हल्ला केला तसेच दगडफेक केली. या हल्ल्या दोन्ही गटातील १२ जण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी रात्री दहा वाजता राजीवनगरात घडली. घटनेनंतर राजीवनगरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा