नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाचपावलीतील कमाल चौकात पाच ते सहा जणांच्या टोळीने एका युवकाला भरदिवसा चाकू-तलवारीने भोसकून ठार केले. पहिल्याच दिवशी झालेल्या हत्याकांडामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजेश मेश्राम (उप्पलवाडी) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा