वर्धा : जिल्ह्याचे कांद्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या आष्टी तालुक्यात मुसळधार झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

आष्टी तालुक्यात लहान आर्वी, जैतापूर, पिल्लापुर, जोट्वाडी, देलवडी, बेलोरा, अंतोरा, किन्हाला, वाघोली, खडकी, शिरसोली, अहमदपूर, परसोडा व अन्य गावात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. अनेकांच्या शेतात कांदा काढून ठेवला आहे. तर कांद्याचे वाफे पाण्याने तुडुंब भरल्याने कांद्याची पाल सडू लागली आहे.

person who stole jewellery from devotees was arrested in Lalbagh
लालबागमध्ये भाविकांचे दागिने चोरणाऱ्याला अटक, आरोपी सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Boy drowned during Ganesh Virsajan in Nandurbar
नंदुरबारमध्ये गणेश विर्सजन करताना मुलाचा बुडून मृत्यू
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा
heavy rain in Isapur dam area water level increased 7 gates opend alert issued
इसापूर धरणाचे सात दरवाजे उघडले; विदर्भ -मराठवाडा सीमेवरील गावांना सतर्कतेचा इशारा
hundred percent water storage in Ujani dam in Solapur district
उजनी धरणाचे पाणी अखेर कुरनूर धरणात पोहोचले; अक्कलकोट, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ७२ गावांना होणार लाभ
Noel Tekkekara of Navi Mumbai died by drowned in Devsu
नवी मुंबईतील नोएल तेक्केकारा यांचा देवसूमध्ये बुडून मृत्यू
Two brothers drowned, Nandurbar taluka,
नंदुरबार तालुक्यात दोन भावांचा बुडून मृत्यू

हेही वाचा – वर्धा : पावसाचा कहर; ७५ जनावरे दगावली, फळबागा उद्ध्वस्त

तसेच तोडून ठेवलेला कांदा पाण्यात भिजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधीपण पसरत असल्याचे भाजपा तालुका पदाधिकारी सुनील साबळे यांनी सांगितले. चिरतांना तर कधी भाव पडल्याने अश्रू काढणारा कांदा आता पाणीमय झाला. हा फटका सहन करणे शक्य नसल्याने शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.