नागपूर : राज्यातील विविध सीमा तपासणी नाक्यांवर परिवहन खात्याने आदर्श कार्यपद्धती लागू केल्यावरही त्याची अंमलबजावणी नीट होत नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली होती. या प्रकाराची दखल घेत परिवहन खात्याने नव्याने आदर्श कार्यपद्धती तयार केली असून आता प्रत्येक तासाला एका नाक्यावर केवळ पाच जड वाहनांचीच तपासणी केली जाणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा