नागपूर : विश्वजीत कदम यांनी सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मागितली होती. मागणी योग्य होती. तेथे काँग्रेसची ताकद आहे. पण, आता तो विषय संपला आहे. आघाडी म्हटल्यावर अशा गोष्टी घडत असतात. आता निवडणूक संपल्यानंतर वाद वाढवण्याची आवश्यकता नाही, असे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा