नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या परीक्षांना मंगळवार ११ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. नागपूर विभागातून १ लाख ५८ हजार ५३७ विद्यार्थी ५०४ केंद्रांवरही परीक्षा सुरू आहे.परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी महसूल विभागाच्या मदतीने यंदा प्रत्येक परीक्षा केंद्रावर यावेळी भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामुळे प्रत्येक केंद्रावर होणाऱ्या परीक्षेतील गैरप्रकारावर यंदा शिक्षण मंडळाची नजर आहे. परंतु, नागपुरातील एका परीक्षा केंद्राबाहेर गुरुवारी काही पालकांनी गोंधळ घातला. परीक्षा केंद्रामध्ये काही विद्यार्थ्यांना भ्रमनध्वनी घेऊन जाताना पकडण्यात आल्याचा दावा पालकांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा