अकोला : कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हे करू नये म्हणून त्यांच्यावर सूक्ष्म नजर ठेवली जात असून विशेष खबरदारी घेतली जात आहे. या प्रकरणात गेल्या सव्वा वर्षात १९४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. समाजात दहशत पसरण्याच्या दृष्टीने कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांनी शक्तिप्रदर्शन केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला. वाईट प्रवृत्तीमुळे अनेक लोक गुन्हेगारी कडे वळतात. चोरी, घरफोडी, जबरी चोरी, मारामारी, हत्या, फसवणूक अशा प्रकारचे गुन्हे सातत्याने समाजात घडत असतात. कायद्यानुसार गुन्हेगारांना कारागृहाची हवा देखील खावी लागते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा