चंद्रपूर : कोळसा, वाळू, तंबाखू, गुटखा, सुपारी, मद्य, अंमली पदार्थ तथा ऑनलाइन क्रिकेट सट्टा या अवैध व्यवसायांना मिळालेला राजकीय आश्रय आणि पोलिसांचा आशीर्वाद यातून चंद्रपूर जिल्ह्यात गुंडगिरी व गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. यातूनच जिल्ह्यात गुन्हेगारी घटनांना ऊत आला आहे. आता तर हे गुन्हेगार थेट पोलिसांच्याच जीवावर उठले आहे. यातूनच दिलीप चव्हाण या पोलीस शिपायाला आपला जीव गमवावा लागला. राजकीय नेत्यांनी गुन्हेगारांना आश्रय देणे बंद करावे आणि पोलीस अधीक्षकांनी या गुन्हेगारांना वठणीवर आणावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा