अकोला : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे सर्वपक्षीय नेत्यांसोबत सलोख्याचे संबंध आहेत. ते विरोधकांचीही कामे सहजतेने पूर्ण करतात. त्यामुळे शक्यतोवर त्यांच्यावर टीका-टिप्पणी होत नाही. मात्र, एका प्रकरणावरून प्रकाश आंबेडकर यांनी नितीन गडकरींवर टीकास्त्र सोडले आहे. अकोला शहरातील क्षतिग्रस्त उड्डाणपुलामुळे घोर निराशा झाली. शेकडो कोटींची फळे अकोलेकरांना सहा महिनेसुद्धा चाखता आली नाहीत, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवर निशाणा साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा