बुलढाणा: ‘जे पेरले जाते तेच उगवत असते, हा निसर्गाचा नियमच आहे. जसे कराल तसे भराल ही जगाची रीतभातच आहे. यामुळे मराठवाड्यात त्यांनी जे केले त्याचे पडसाद ठाणे येथे उमटले. मराठवाड्यात तुम्ही जे काही केले, त्याचे हे प्रत्युत्तर असल्याची रोखठोक प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा केंद्रीय आरोग्य, आयुष आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी वरील तिखट शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे वाभाडे काढले. त्यांनी हे विधान करून ठाकरेंना एक प्रकारे डिवचले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा