जिल्ह्यातील बारा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. दोन वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांमध्ये राज्यातील सत्तांतराचा प्रभाव राहणार असल्याचे सांगितले जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका करोनामुळे रखडल्या होत्या. परंतु आता जिल्ह्यातील १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. अमरावती-भातकुली, चांदूरबाजार, अंजनगाव सुर्जी, वरूड, धामणगाव रेल्वे, मोर्शी, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर, धारणी, तिवसा, दर्यापूर व चांदूर रेल्वे या १२ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मुदत २ वर्षांपुर्वीच संपली होती. या बाजार समित्यांना मुदतवाढ देण्यात आली असून या बाजार समित्यांवर प्रशासकाची नेमणूक आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा