नागपूर : मनोज जरांगे मुंबईत दाखल होऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असताना राज्य सरकारने सगेसोयरे आणि गणगोत यांचा उल्लेख करून अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला. त्यावर ओबीसींच्या विविध संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. मसुदा रद्द करण्यासाठी दबाव निर्माण केला जात आहे.
मराठा समाजाला मागच्या दाराने ओबीसी समाजात आणण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा या संघटनांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा