वर्धा: माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशात शोककळा पसरली आहे. मात्र एका छोट्या गावातील वातावरण पण सुन्न झाले असल्याचे चित्र आहे. वायफाड हे ते गाव. २००६ मध्ये पंतप्रधान असतांना डॉ. मनमोहन सिंग या गावास भेट देण्यास आले होते. त्यावेळी झालेली त्यांची भेट शेतकरी आत्महत्या समस्या देश पातळीवार नेणारी ठरल्याचे म्हटल्या जाते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा