अकोला : देशात गेल्या दशकात जाणीवपूर्वक मनुस्मृतीची पेरणी केली जात आहे. हे असेच सुरू राहिले तर आपण स्वातंत्र्य गमावू. स्वातंत्र्य, बंधुत्व व न्याय तत्त्वावर आधारित संविधानच देशाला एकत्रित ठेऊ शकतो. समता व विज्ञानाच्या मूल्यांची होणारी अधोगती बघता, प्रत्येक भारतीय नागरिकाने याकडे जागरुकतेने बघून समतेसाठी उभे ठाकले पाहिजे, असे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.श्याम मानव यांनी येथे व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा