नागपूर : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या सिव्हिल लाइन्स येथील मैदानावर सुरू असलेल्या रणजी करंडकाच्या उपांत्य सामन्यात विदर्भाने मध्यप्रदेश संघाचा ६२ धावांनी पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला.

यजमान संघ विदर्भाने पहिल्या डावात केवळ १७० धावा काढल्या. यानंतर मध्य प्रदेश पहिल्या डावात सर्वबाद २५२ धावा काढत महत्वपूर्ण आघाडी घेतली. यजमानांचा दुसरा डाव ४०२ धावांवर आटोपला. मध्य प्रदेशची सुरुवात खराब झाली. हिमांशू मंत्रीला आदित्य सरवटने स्वस्तात माघारी धाडले. त्यानंतर मात्र यश दुबे आणि हर्ष गवळीने १०६ धावांची भागीदारी करत विदर्भाला बॅकफूटवर ढकलले होते. मात्र विदर्भाच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत, मध्य प्रदेशचा संघाला २५८ धावांमध्ये बाद करत विजय प्राप्त केला.

Ranji Trophy Mumbai Beat Haryana by 153 And Enters Semi final
Ranji Trophy: चॅम्पियन मुंबई संघाची रणजीच्या सेमीफायनलमध्ये धडक, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूर ठरले विजयाचे हिरो
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Why Pakistani Fans Trolls BCCI and Indian Team After IND vs ENG 2nd ODI in Cuttack
IND vs ENG: “कर्म…”, “जगातील श्रीमंत क्रिकेट बोर्डाची…”, भारत-इंग्लंड सामन्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी BCCI ला केलं ट्रोल, काय आहे कारण?
Virat Kohli fit for 2nd England ODI
भारतासमोर संघनिवडीचा पेच; इंग्लंडविरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना आज; कोहलीचे पुनरागमन अपेक्षित
BJP target for Bihar Chief Minister post after victory in Delhi assembly elections
दिल्लीच्या विजयानंतर भाजपचे पुढील लक्ष्य बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर
Black market for tickets started three days before cricket match
क्रिकेट सामन्याच्या तीन दिवसांपूर्वीपासूनच तिकिटांचा काळाबाजार…
Maharashtra Kesari Wrestling Tournament Winner Prithviraj Mohol Reaction on shivraj rakshe
होय शिवराज राक्षेची एका बाजूची पाठ नक्कीच टेकली होती : पृथ्वीराज मोहोळ
India Beat England by 150 Runs in 5th T20I Abhishek Sharma Century Mohammed Shami 3 Wickets
IND vs ENG: एकट्या अभिषेक शर्माने इंग्लंडला हरवलं; इंग्लिश संघाचा टी-२० मधील सर्वात वाईट पराभव; १०० धावांच्या आत ऑल आऊट

हेही वाचा – भंडारा-गोंदियात ‘जातकारण’ तापले

हेही वाचा – वनरक्षक भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवाराचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा…

विदर्भाच्या यश राठोड यांना सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. १० मार्चपासून मुंबईच्या वानखेडे मैदानात होणाऱ्या अंतिम सामन्यात विदर्भाची लढत मुंबई संघाशी होणार आहे.

Story img Loader