नागपूर: आपण जर नोकरीच्या शोधात असला तर कुठलीही परीक्षा न देता शासकीय नोकरीची संधी चालून आली आहे. आपण एक अर्ज करून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ही नोकरी मिळवू शकता. त्यासाठी दहावीमध्ये आपणाला किती गुण मिळाले हे महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळे ही बातमी सविस्तर वाचा आणि शासकीय नोकरी मिळवा. भारतीय टपाल विभागात मेगाभरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी विविध पदांच्या तब्बल २१ हजार ४१३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार ३ मार्चपासून अर्ज भरू शकतात. भारतीय टपाल विभागाचे अधिकृत संकेतस्थळ indiapostgdsonline.gov.in वर अर्ज भरता येणार आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत पोस्टमन, ग्रामीण डाक सेवक (जीडीएस), मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ (एमटीएस), सहाय्यक अधीक्षक ही पदे भरली जाणार आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा