वर्धा : राजकीयदृष्ट्या आता विविध समाज सजग होवू लागले आहे. लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीत त्याचे जाहीर चित्र उमटत असते. विदर्भातील काही जिल्ह्यात राजकीय दबदबा राखून असलेल्या तेली समाजानेही आवाज बुलंद करीत राजकीय हिस्सेदारीसाठी दावा करने सुरू केल्याचे दिसून आले आहे. प्रांतिक तैलिक महासंघाने तर दहा टक्के वाटा विदर्भात मिळावा म्हणून मागणी केलेली होती. त्यामुळे कोणत्या पक्षाने कुठून तेली समाजाचा उमेदवार दिला हे पाहणे रंजक ठरेल.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा