नागपूर : वन (संवर्धन) नियम २०२२ हे आदिवासींच्या हिताच्या विरोधात असल्याचे सांगून ते मागे घेण्यासाठी छत्तीसगड सरकार केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवणार आहे. याबाबत वने आणि हवामानबदल मंत्री मोहम्मद अकबर यांनी विधानसभेत सरकारी ठराव मांडला. चर्चेनंतर सभागृहाने तो मंजूर केला. केंद्राने केलेल्या कायद्यातील बदलाला ठराव घेऊन विरोध करणारे छत्तीसगड हे पहिले राज्य ठरले आहे. छत्तीसगड सरकारने उचललेल्या या पावलाचे पर्यावरण अभ्यासकांनी स्वागत केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा