गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमधील परिस्थिती प्रचंड तणावपूर्ण झाल्याचं दिसत आहे. तीन महिन्यांपूर्वी दोन महिलांची नग्न धिंड काढल्याच्या प्रकरणावरून तिथल्या परिस्थितीचा मुद्दा देशभरात चर्चेचा विषय ठरला. थेट देशाच्या संसदेपर्यंत या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. मणिपूरमधील कुकी व मैतेई समाजांमध्ये झालेल्या या हिंसाचारामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं. काही दिवसांपासून मणिपूरमधील परिस्थिती काहीशी नियंत्रणात आल्याचं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरमधील स्थितीवर सविस्तर भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा