नागपूर: लोकसभा निवडणूकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीने घवघवीत यश मिळाले. यावेळी महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. त्यानंतर पून्हा ईव्हीएम यंत्रावर विविध राजकीय पक्षांकडून शंका उपस्थित केली जात आहे. त्यातच भाजपचे सरकार असलेल्या छत्तीसगडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक मतपत्रीकेवर घेतल्या गेल्या. त्यावर शरद पवार गटाच्या नेत्याने महत्वाचे भाष्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा