नागपूर : राज्याची राजधानी आणि उपराजधानीला जोडणारा समृद्धी महामार्ग राज्य शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. राज्यातील नागरिकांना जलदगतीने प्रवास करता यावा यासाठी हजारो कोटी रुपये खर्चून समृद्धी महामार्गाची शासनाकडून निर्मिती केली गेली. महामार्गावरून दररोज हजारे वाहनांची रेलचेल सुरू राहते. मात्र महामार्गावर प्रवास करण्याऱ्यांसाठी स्वच्छतागृहांसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात शासनाला अद्याप यश आले नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा