नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ दीक्षाभूमीवर बौद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली होती. बाबासाहेबांनी स्थापना केलेला समता सैनिक दल तेव्हापासून दीक्षाभूमीवर सुरक्षा आणि सेवेच्या कार्यात तैनात आहे. दीक्षाभूमीच्या मध्यवर्ती स्तुपाच्या सुरक्षेची जबाबदारी संपूर्णपणे समता सैनिक दलावर असते. यंदाही दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांच्या सुरक्षेसाठी समता सैनिक दल सज्ज झाला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा