आर्थिकदृष्टय़ा कमकुवत असलेल्यांसमोर अनेक समस्या आहेत. त्यांना राजकीय पातळीवर न्याय मिळत नाही. त्यामुळे समाजातील काही सामाजिक संस्था पुढाकार घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीत असतात. समाजाला आपण काही देणे लागतो या भावनेतून पर्यावरण, रक्तदान, वृक्षारोपण, शैक्षणिक आदी उपक्रम राबवून समाजाला जागृत करीत असतात. अशा सामाजिक संस्थांमध्ये मध्य नागपुरातील संवेदना परिवार संस्था गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाजपयोगी उपक्रम राबवून समाजाला संवेदनशील करण्याचा प्रयत्न करीत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा