वर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ज्याचे विधिवत पूजन करीत ‘ मंदीर वही बनायेंगे ‘ ही घोषणा पूर्णत्वास नेली, त्या अयोध्या येथील राम मंदिराचे दर्शन घेण्यास अलोट गर्दी आज लोटत आहे. या सारखे हेच, असे उदगार रामभक्त काढतात. याच्या तोडीचे दुसरे नाहीच, अशी प्रशंसा होते. मात्र आता याच तोडीचे आमचे पण होणार, असा दावा झाला आहे. कारंजा तालुक्यातील बेल्हारा तांडा येथे संत सेवालाल मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जल संधारण मंत्री यांनी संजय राठोड यांनी भूमिका मांडली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा