लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट
भारतीय विज्ञान काँग्रेस ही नव्या पिढीमध्ये विज्ञानाची आवड निर्माण करण्याचा सर्वात सशक्त पर्याय आहे. त्यामुळे विज्ञान काँग्रेसचा स्तर दरवर्षी वाढायला हवा. मात्र, हल्ली विज्ञान काँग्रेसमध्ये नको असलेल्याच गोष्टी घडत आहेत. विज्ञान सोडून आध्यात्मिक लोकांचा वावर वाढत आहे, अशी खंत पुणे येथील सशस्त्र सेना चिकित्सा महाविद्यालयाचे शास्त्रज्ञ डॉ. विवेक अंबाडे यांनी व्यक्त केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा