आता महाराष्ट्राच्या तीन विभागातील (पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ) विकासात्मक बाबींचा तुलनात्मक अभ्यास करणे अत्यावश्यक असून त्यानंतरच महाराष्ट्राची तुलनात्मक विकासासंबंधी सत्य परिस्थिती समजेल. त्यामुळे शासनाने राज्याच्या विविध भागांमध्ये असणारा प्रादेशिक असमतोल निश्चित प्रकारे निर्धारित करून घेण्यासाठी पुन्हा सत्यशोधन समितीची स्थापना करावी, अशी मागणी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी मुख्यमंत्री देवेश फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा