वर्धा : राज्यातील सर्व प्रामुख्याने प्राथमिक शाळांमध्ये शालेय पोषण आहार नियमित सूरू आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा पण झाल्यात. कारण ती विद्यार्थ्यांची गरज व नियमित सवय झाली आहे. त्यात खंड पडला तर ? असा प्रश्न पण ग्रामीण भागातील पालकांना धडकी भरविणारा ठरतो. आता तीच स्थिती आली आहे. महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार संघटनेने आंदोलन पुकारले आहे. ७ व ८ मार्च रोजी ते आंदोलनात असल्याने पोषण आहार प्रक्रिया ठप्प पडणार.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा