नागपूर : आरक्षणाच्या मुद्यांवर मराठा समाज आक्रमक झाला असून त्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. राज्य सरकार आंदोलकांशी चर्चा, बैठका आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बाजू मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, आंदोलकांनी अध्यादेश काढल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असे जाहीर केल्याने सरकारची पंचाईत झाली आहे. जालन्यातील आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याने तापलेले हे प्रकरण अजूनही शांत झालेले नसताना शहर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) आज या आंदोलनात उडी घेतली.

राष्ट्रवादी काँग्रेसने आज सोमवारी नागपुरातील व्हेरायटी चौकात घटनेचा निषेध केला. या आंदोलनात शेखर सावरबांधे, अफजल फारुकी, जानबा मस्के, रमेश फुले, रेखा ताई कुपाले, नूतन रेवतकर, शैलेंद्र तिवारी, राजा बेग, मोरेश्वर जाधव, महेंद्र भांगे, राजू सिंग चौहान, रिजवान अंसारी, तनुज चौबे, अर्शद सिद्दिकी, अशोक काटले, कपिल अवारे, अश्विन जवेरी, प्रशांत बनकर, निलेश बोरकर, वसीम लाला, आशुतोष बेलेकर, रुपेश बांगळे, सुनील लांजेवार, नंदू माटे, नागेश वानखेडे सहभागी झाले होते.

residents allege conspiracy to hinder adarsh nagar colony rehabilitation project in worli mumbai
खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी मोकाट; पुनर्वसन प्रकल्प बंद पाडण्याचे षडयंत्र, रहिवाशांचा आरोप
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Saif Ali Khan Attack: Mumbai Police Conducts Identification Parade for Suspect Shariful Islam in Arthur Road Jail
सैफ हल्ला प्रकरणः नर्स लीमा आणि आया जुनू यांनी ओळख परेडमध्ये आरोपीला ओळखले
Maharashtra Kesari 2025 result Shivraj Rakshe prithviraj mohol Controversy
Maharashtra Kesari : एवढं ‘मोहोळ’ का उठलंय? राष्ट्रवादीच्या नेत्याचा कुस्तीत राजकारण शिरल्याचा आरोप; म्हणाले, “खरा जिंकला तो…”
Maharahstra Kesari
Maharahstra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मोठा गोंधळ, पैलवान शिवराज राक्षेने पंचांना लाथ मारल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group
Ramdas Kadam : राष्ट्रवादी-शिंदे गटात वादाची ठिणगी? रामदास कदमांचा मोठा आरोप; म्हणाले, “राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Santosh Deshmukh murder case Ajit Pawar again consoles Dhananjay Munde  Mumbai news
पुरावे असल्याशिवाय कोणतीही कारवाई नाही; अजित पवारांचा धनंजय मुंडेंना पुन्हा दिलासा

हेही वाचा – यवतमाळ : नदी पात्रात अडकलेल्या इसमाला बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले

हेही वाचा – बैलगाडीवर वीज कोसळली; महिला ठार, दोघे जखमी

शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले, उपोषणाला बसलेल्यांना आरक्षण हवे आहे. न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. मागच्या वेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते यांनी आरक्षण देऊ असे म्हटले होते. पण केंद्रात आणि राज्यात सरकार असूनही आरक्षण देत नाही. उलट आंदोलकांवर लाठीमार केला जातो. लाठीकाठी घेऊन शासन आपल्या दारी असे सरकार काम करत आहे का? असा सवाल करीत या प्रकरणी खोके सरकारने व देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा.

Story img Loader