कटकारस्थान रचून सत्तेत आलेले शिंदे फडणवीस सरकार असंवैधानिक आहे. हे सरकार राज्यपालांच्या कृपेने सत्तेवर असून येत्या १४ तारखेला न्यायालात कलम १० नुसार निर्णय झाल्यास सरकार कोसळेल, असे भाकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वर्तवले. एका कार्यक्रमानिमित्त वाशीममध्ये आले असता पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात बेरोजगारीची भीषण समस्या आहे.

हेही वाचा >>> अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची भविष्यवाणी; म्हणाले, शिंदे गटाचे १६ आमदार १४ फेब्रुवारीला…

SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
Sanjay Shirsat On Chandrakant Khaire
Sanjay Shirsat : ‘…म्हणून खासदारकीची ऑफर दिली होती’, ठाकरे गटाच्या नेत्याबाबत शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Sanjay Shirsat On Thackeray Group
Sanjay Shirsat : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शिंदे गटाच्या नेत्याचा दावा; म्हणाले, “अर्धे आमदार…”
DCM Eknath Shinde On Guardian Minister
Eknath Shinde : पालकमंत्रिपदाच्या वाटपानंतर महायुतीत वाद? एकनाथ शिंदे म्हणाले, “मुख्यमंत्री दावोसवरून आल्यानंतर आम्ही…”
Uday Samant on Eknath Shinde
Sanjay Raut: “एकनाथ शिंदे आता देवेंद्र फडणवीसांना नकोसे, लवकरच मोदींना…”, संजय राऊत यांचा दावा
Why did Chief Minister Devendra Fadnavis immediately take note of Eknath Shindes displeasure
एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची मुख्यमंत्री फडणवीस यांनी तात्काळ दखल कशामुळे घेतली ?

सामान्य कुटुंबातील गोरगरिबांची मुले डोळ्यात तेल घालून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात परंतु सामान्यांची मुले प्रशासकीय सेवेत जाऊ नये यासाठी सरकार वेळेवर अभ्यासक्रम बदलते. विद्यार्थ्यावर अन्याय होत असून अनेक युवक आत्महत्या करीत आहेत. केंद्रातील मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत असून २०१९ मध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाला छेद देण्याचे पाप मोदी सरकारने केले. रेशीमबागेतील ९८ लोकांना कुठलीही परीक्षा न घेता थेट सहसचिव पदावर नियुक्त केले. सामान्य कुटुंबातील मुले प्रशासकीय सेवेत जाऊन जनतेचे प्रश्न सोडवतील, या भीतीपोटी मोदी सरकार मनुवादी व्यवस्था लादण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, काँग्रेस जनसामान्याच्या न्यायासाठी, संविधानासाठी लढत राहील, असे पटोले यांनी सांगितले.

Story img Loader