बुलढाणा : अनैसर्गिक असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत युती केली. मात्र, भाजपने गरज म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. पण शिवसेनेचा त्याच्याशी संबंध नाही, असे विधान माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. हे वक्तव्य करून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

हेही वाचा >>> अकोला जिल्हा परिषदेच्या २८४ पदांसाठी तब्बल १.४६ कोटी रुपये परीक्षा शुल्क जमा; १६ हजार उमेदवार स्पर्धेत

Bhandara, Congress-Pawar group Bhandara,
भंडारा : चरण वाघमारेंच्या ‘एन्ट्री’मुळे काँग्रेस-पवार गटाचे नेते आक्रमक; सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Controversy over the decisions taken by the government even after the implementation of the code of conduct for assembly elections 2024
सरकारकडून आचारसंहितेचा भंग? निवडणूक जाहीर झाल्यानंतर घेतलेले निर्णय वादाच्या भोवऱ्यात
The arrested accused, Gurmail Singh and Dharmaraj Kashyap, were presented before a holiday court on Sunday and remanded in police custody
Baba Siddique Shot Dead : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजून कोणाच्या हत्येचा कट? पोलिसांना भीती; न्यायालयात म्हणाले…
ratnagiri bjp workers not to work for shiv sena candidates
रत्नागिरी विधानसभेसाठी शिवसेनाच्या उमेदवारांचे काम न करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्णय, पक्ष बदलण्याचा निर्णय
BJP Centre strongly responded to Pak propaganda Fadnavis on J-K polls
जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक लोकशाहीच्या मजबुतीचे लक्षण; देवेंद्र फडणीस यांची प्रतिक्रिया
readers comments on Loksatta editorial
लोकमानस : सरकारला सर्वच आंदोलनांची भीती वाटते
pimpri chinchwad NCP is on the verge of a split
पिंपरी-चिंचवड ‘राष्ट्रवादी’ फुटीच्या उंबरठ्यावर?

शिवसेना( शिंदे गट)चे बुलढाणा जिल्हा पक्ष निरीक्षक खोतकर यांनी लोणार बाजार समितीमध्ये  आयोजित कार्यकर्ता बैठकीत हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी अनेक राजकीय भाकिते व्यक्त केली. अध्यक्षस्थानी आमदार संजय रायमुलकर हे होते. खोतकर पुढे म्हणाले की, आगामी  निवडणुका लक्षात घेता कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे.  पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गाव तेथे शाखा, शाखा तेथे फलक अभियान राबविण्याचे आवाहन खोतकर यांनी केले. यावेळी जालना संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी, भगवान सुलताने, संतोष मापारी, अंजली गवळी, शिवकुमार तेजनकर, भगवान कोकाटे, जगाराव आडे, प्रकाश पोफळे, विजय सानप, कारभारी सानप, इम्रान खान पठाण,  डॉ. हेमराज लाहोटी, शालिक डव्हळे, संतोष आघाव, विश्वंभर दराडे  उपस्थित होते.

हेही वाचा >>> कौतुकास्पद! जिल्हा परिषद शाळेची श्वेता उमरे महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा उत्तीर्ण

राजकीय भाकिते यावेळी बोलताना निरीक्षक खोतकर यांनी राजकीय भाकितेही केली. लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्याची तयारी सुरू असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.  तसेच दीर्घकाळ रखडलेल्या  जिल्हा परिषद,  पंचायत समित्या, नगरपरिषदेच्या  निवडणुका लवकरच होणार  असल्याचे ते म्हणाले.