बुलढाणा : अनैसर्गिक असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने नैसर्गिक मित्र असलेल्या भाजपसोबत युती केली. मात्र, भाजपने गरज म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. पण शिवसेनेचा त्याच्याशी संबंध नाही, असे विधान माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी केले आहे. हे वक्तव्य करून त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा