लोकसत्ता टीम

वाशीम : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार जनतेची दिशाभूल करीत आहे. सरकारने जाहीर केलेल्या योजना फसव्या असून या योजनेचा भांडाफोड करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आजपासून ‘होऊ द्या चर्चा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
2603 contract posts will be filled for 93 health institutions in Maharashtra state Mumbai news
राज्यातील ९३ आरोग्य संस्थांसाठी २६०३ कंत्राटी पदे भरणार
nandgaon in nar par damanganga river linking project marathi news
नार-पार योजनेच्या पाण्यासाठी जनहित याचिका, समन्यायी तत्वावर वाटपासाठी जलहक्क समिती आग्रही
expert committee change in policy for determining height of statues
पुतळ्यांची उंची ठरविण्यासाठी धोरणात बदल; तज्ज्ञ समितीची शिफारस, लवकरच १५ दिवसांत घोषणेची शक्यता
Wardha, mobile phone theft, recovery, police, lost phones, cyber cell, investigation, stolen mobiles, mobile return event, CEIR portal, wardha news, latest news,
वर्धा : ३३ लाखांचे मोबाईल सापडले, मालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले…
Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना
missing women, High Court, State Govt,
बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ठोस यंत्रणा आहे का ? उच्च न्यायालयाची राज्य सरकार, पोलिसांना विचारणा

शिवसेना ठाकरे गटाकडून होऊ द्या चर्चा “अभियानाला जिल्ह्यात १ ऑक्टोंबर ते १२ ऑक्टोंबर दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने दुसरा टप्पा राबविण्यात सूरवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील रिसोड विधानसभेसाठी शिवसेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले, वाशीम विधानसभेकरिता जिल्हा संपर्क प्रमुख दिलीप जाधव, कारंजा विधानसभेकरीता माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार या प्रमुख नेत्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

आणखी वाचा-ज्वलंत प्रश्नांकडे दुर्लक्ष करून वाघ नखांना महत्त्व – सुप्रिया सुळे

केंद्र आणि राज्य सरकार च्या नाकर्तेपणाला सर्वसामान्य जनता कंटाळली आहे. प्रचंड महागाई, बेरोजगारी व सत्ताधाऱ्यांच्या बोलघेवडेपणामुळे जनता मेटाकुटीला आली असल्याचा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाकडून या अभियानात केला जात आहे.