यवतमाळ : समाज माध्यमांचा नकारात्मक वापर वाढल्याने दररोज अनेकांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. ‘सोशल मीडिया’ कसा हाताळायचा याबद्दल बहुतांश नागरिक अनभिज्ञ असल्याने कळत न कळत अनेक सायबर गुन्हे घडतात. जिल्ह्यातील सायबर क्राईम रोखण्यासाठी पोलीस विभागाने सोशल मीडिया जनजागृती रथ तयार केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा