नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाच जोर चढला आहे. अद्यापही महायुती आणि महाआघाडीमधील काही जागांवरील तिढा कायम आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष फुटल्याने इच्छुक उमेदवारांची संख्या वाढली आहे. त्यामुळे लोकसभेची तिकीट मिळवण्यासाठी अनेक उमेदवार पक्षांतर करतानाचे चित्र आहे. यात सत्ताधारी भाजप आघाडीवर आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये असणारे बडे नेतेही भाजपमध्ये प्रवेश करू लागले आहेत. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. लोकसभेच्या या चढाओढीमध्ये समाज माध्यम मागे नाही. समाज माध्यमांवर भाजप प्रवेशाच्या अनेक मिम्सचा पाऊस सुरू आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा