यवतमाळ : शेतीच्या वादातून मुलाने चाकुने गळा चिरून वडिलांची हत्या केली. ही घटना कळंब तालुक्यातील मेंढला या गावी, गुरूवारी पहाटे घडली. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी २४ तासाच्या आत मारेकरी मुलास अटक केली. या घटनेने मेंढला गावात खळबळ उडाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा