भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना गुरुवारी ९ फेब्रुवारीपासून जामठा व्हीसीए स्टेडियमवर होणार असून तेथे प्रेक्षकांना जाता यावे म्हणून महामेट्रोने  सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सर्व मेट्रो सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेेतला आहे.

हेही वाचा >>> प्रेमविरांनो ‘व्हॅलेंटाईन डे’ला प्रेयसीऐवजी गायीला मिठी मारा; केंद्र शासनाच्या पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभागाचा सल्ला

Metro Line 8 to Link Mumbai and Navi Mumbai Airports
मुंबई विमानतळ ते थेट नवी मुंबई विमानतळ…कशी असेल मेट्रो – ८? खासगी- सार्वजनिक उभारणीचे कोणते फायदे?
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद शिरसाट यांच्या पत्नी तेव्हा विमानातच होत्या, पण नेमकं घडलं काय? प्रश्न अनुत्तरीतच!
MSRTC on hike in bus fares review in marathi
विश्लेषण : एस.टी. भाडेवाढ अपरिहार्य होती का?
Navi Mumbai Airport will be operational in three months training classes for affected youth start soon
विमानतळबाधित तरुणांना प्रशिक्षण, सिडको मंडळ आणि अदानी कंपनीच्या समन्वयातून कौशल्यवर्ग
11869 flights landed at nagpur international airport in 2024
बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ उपराजधानीत १२ महिन्यात ११ हजार ८६९ विमाने उतरली
Mahakumbh, Airline companies , fares ,
‘महाकुंभ’साठीच्या दर ‘भरारी’चे नियंत्रण करण्याची मागणी, विमान कंपन्यांच्या भाडेवाढीविरुद्ध ग्राहक पंचायत आक्रमक
gahunje stadium ind vs eng t 20 match
Ind vs Eng : कोल्डप्लेसाठी स्वतंत्र ट्रेन, पण पुणेकरांना साधी बसही मिळेना; भारत वि. इंग्लंड सामन्यासाठी पोहोचण्याचा मनस्ताप अटळ!

मेट्रोच्या ऑटोमोटिव्ह, बर्डी, प्रजापतीनगर या स्थानकांहून प्रेक्षकांना न्यू एअरपोर्ट मेट्रो किंवा खापरी स्थानकापर्यंत जाता येईल. तेथून जामठापर्यंत पोहोचण्यासाठी इ-रिक्षाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात गुरूवारपासून पाच दिवसीय कसोटी क्रिकेट सामना खेळला जाणार आहे. १३ फेब्रुवारीपर्यंत सामना चालग आहे. सकाळी ९.३० ते दुपारी ४.३० या वेळेत मेट्रोने क्रिकेटप्रेमींसाठी दर १५ मिनिटांनी व दुपारी ३ ते ७ वाजेदरम्यान दर १२ मिनिटांनी मेट्रोची सोय केली आहे. 

हेही वाचा >>> “काँग्रेस पक्षाला घरचा पक्ष समजत असाल तर…”, नाना पटोले यांचे नाव घेत सुनील केदार यांचे सूचक विधान

सामना संपल्यानंतर क्रिकेटप्रेमींना परत येण्यााठी दुपारी ३ ते ७ पर्यंत दर १२ मिनिटांनी मेट्रो धावणार आहे. मेट्रोच्या न्यू एअरपोर्ट व खापरी स्टेशनपासून व्हीसीएचे जामठा स्टेडियम अनुक्रमे ७ आणि ६ किमी अंतरावर आहे. या स्थानकांवरून जामठा येथे जाण्यासाठी तसेच परत येण्यासाठी ई-रिक्षा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.  क्रिकेटप्रेमींनी मेट्रोच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामेटे्रोने केले आहे.

Story img Loader