राज्यातील बऱ्याच भागात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर बुधवारी पून्हा पावसाचा जोर वाढतांनाचे चित्र आहे. दरम्यान आजपर्यंतच्या पावसामुळे राज्यातील कोणत्या धरणातून किती पाण्याचा विसर्ग केला याची माहिती शासनपातळीवरून जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील विविध धारणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग हा सामान्य पातळीचा आहे.

हेही वाचा >>> नागपूर विभागात लागू केलेली ‘ई-पंचनामा’ प्रणाली काय आहे ?

water tariff hike over the citizens of Ahilyanagar
अहिल्यानगरमधील नागरिकांवर पाणीपट्टी वाढीची टांगती तलवार
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
pune sahakar nagar water supply cut
पुणे : शहरातील ‘ या ‘ भागात गुरुवारी पाणी नाही !
Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
Mumbai water supply cut
भांडूप, कुर्ला, अंधेरी, जोगेश्वरी ते वांद्रे परिसरातील पाणीपुरवठा बुधवारी बंद, ३० तासांसाठी पाणीपुरवठा बंद
pune water bill marathi news
पुणे : पुरवठ्या आधीच समाविष्ट गावांच्या पाणीपट्टीत वाढ ?
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Pune Municipal Corporation has decided to make it mandatory for tanker drivers to obtain license
पाणी नक्की कुठून घेतले, कुठे दिले हे सांगावे लागणार!

भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातून आत्तापर्यंत ३२४.३२ क्युमेक्स,  जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून ५२८ क्युमेक्स, अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून २३.७० क्युमेक्स विसर्ग, नाशिक जिल्ह्यातील दारणा धरणातून  ३५.४० क्युमेक्स पाणी सोडण्यात आले आहे.  सातारा जिल्ह्यातील  बलकवडी धरणातून ५५ क्युमेक्स, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातून आत्तापर्यंत १६१ क्युमेक्स.  अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणातून  आत्तापर्यंत ९३ क्युमेक्स,यवतमाळ जिल्ह्यातील बेंबला धरणातून  ४० क्युमेक्स पाणी सोडण्यात आले आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अरुणावती धरणातून  १९.५० क्युमेक्स  वर्धा जिल्ह्यातील लोअर वर्धा धरणातून  १७.२५ क्युमेक्स,सांगली जिल्ह्यातील वारणा धरणातून  १६९ क्युमेक्स पाणी  सोडण्यात आल्याचे मंत्रालय मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून कळवण्यात आले आहे.

Story img Loader