नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन दिवसांपूर्वीच विमानतळाच्या धावपट्टीवरून अधिकाऱ्यांना खडसावले, पण त्याच विमानतळावर आता भटक्या श्वानांचा वावर वाढला असून प्रवाश्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांना तंबी देण्याची वेळ आली आहे. केवळ विमानतळच नाही तर एकूण शहरातच भटक्या श्वानांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा