नागपूर : नागपूर काही फडणवीस किंवा भाजपाचा बालेकिल्ला नाही. नागपूरला मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाही बालेकिल्ला मानत नाही. नागपूर हे दीक्षाभूमीचे केंद्र आहे, ऊर्जाभूमीचे केंद्र आहे. त्यामुळे महाप्रबोधन यात्रेचे उद्घाटन करण्यासाठी नागपूर शहराची निवड करण्यात आली, असे स्पष्ट उत्तर सुषमा अंधारे यांनी दिले.

हेही वाचा – ‘‘ड्रग्ज प्रकरणावरून प्रश्न विचारल्याने ‘ते’ मला धमकावत आहेत!”, सुषमा अंधारेंचा रोख नेमका कुणाकडे?

vasai lawyer association protest
वसई: वकील संघटनांचे आंदोलन स्थगित; सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचे आश्वासन
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
dr babasaheb ambedkar Photograph torn jitendra awad moved to high court
मुंबई : डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण, सगळे गुन्हे एकत्रित करण्याच्या मागणीसाठी आव्हाड उच्च न्यायालयात
prakash ambedkar reaction on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावरून प्रकाश आंबडेकरांची टीका; म्हणाले, “भाजपा-आरएसएसला आजही…”
High Court, Ganesh idol POP, Ganesh idol,
पीओपीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना नको, बंदीचे काटेकोर पालन करण्याबाबत मंडळांना माहिती द्या, उच्च न्यायालयाचे आदेश
“शरद पवार, उद्धव ठाकरेंना त्‍यांचे राजकारण लखलाभ…”, बदलापूरच्या घटनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंकडून….
statue of Dr. Ambedkar will be erected in Manvelpada Lake instructions of Guardian Minister Ravindra Chavan
मनवेलपाडा तलावात डॉ. आंबेडकरांचा पुतळा उभारणार, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे निर्देश

हेही वाचा – नागपूर : लाचखोर पोलीस हवालदारासह वेतन अधीक्षकाला अटक

महाप्रबोधन यात्रा काढण्यापूर्वी अंधारे यांनी दीक्षाभूमीला भेट दिली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. नागपूर ही परिवर्तनाची भूमी आहे. राज्यात जर परिवर्तन घडवायचे असेल तर त्यासाठी दीक्षाभूमीपेक्षा जास्त उपयुक्त ठिकाण नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दीक्षाभूमीतून परिवर्तनाचा संदेश दिला. त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही महाप्रबोधन यात्रा नागपूरमधून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. नागपूरला फडणवीसांचा किंवा भाजपाचा बालेकिल्ला संबोधित करणे योग्य नाही. कुणीही असा गैरप्रचार करू नये, असेही त्या म्हणाल्या.