चंद्रपूर : जिवती तालुक्यापासून सात किमी अंतरावर असलेल्या दुर्गम व आदिवासी परिसर असलेल्या पाटागुडा येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ‘आम्हाला दुसरे शिक्षक द्या हो’ म्हणत शाळेतील विद्यार्थ्यांनी भर उन्हात एकत्र येत चक्क रस्त्यावर उतरून रस्ता जाम केला. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ दोन शिक्षकांची नेमणूक करीत विद्यार्थ्यांची मागणी मान्य केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा